आजच्या काळातील पाकिस्तान-बांगलादेशाच्या रूपातील औरंगजेब संपवलेच पाहिजेत ! – पू. भिडेगुरुजी

  • भारताची आजची अवस्था बिकट आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पुतळे आणि शिवजयंती यांतच संपवून टाकले.
  • भारतावर ७६ राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमणे केली, याविषयी भारतियांना लाज किंवा खंत न वाटणे, हे दुर्दैव आहे.
  • हिंदु समाज हा बेडूक आणि गांडुळ यांच्यासारखा आहे. तो पंजाही मारत नाही आणि ना फणाही उभारत नाही. तसेच कोपरखैरणे येथेही २९ नोव्हेंबर या दिवशी गडकोट मोहिमेविषयी पू. भिडेगुरुजींनी मार्गदर्शन केले.
  • ]]>

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *